PM Kisan Samman Nidhi : नमस्कार केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आता पुन्हा सहा हजार रुपये मिळणार आहेत शेतकऱ्यांना पीएम किसानचे आणि नमो शेतकरी योजनेच्या आता पुन्हा शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळणार आहे तुम्हाला काय करावे लागेल हे केलं नसेल तर तुम्हाला मिळणार नाही लवकरात लवकर हे करा चला तर पाहूया सविस्तर माहिती.
मित्रांनो केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6000 रुपये टाकण्यात आले म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून चार हजार रुपये आणि पी एम किसान चे दोन हजार रुपये शेतकरी मित्रांनो आता काही शेतकऱ्यांना ते मिळाले काही शेतकऱ्यांना मिळाले नाही का मिळाले नसतील हा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ही केवायसी केलेली नाही.
त्या शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे एकूण सहा हजार रुपये मिळाले नाहीत तर त्या शेतकऱ्यांना काय करावे लागेल 31 मार्च तारीख सुद्धा देण्यात आलेली आहे तर चला पाहूया काय करायचं
शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता जर पीएम आणि नमो शेतकरी चे हप्ते मिळाले नसेल तर सर्वात अगोदर तुम्हाला आता ही ठेवायची करायची आहे ते पण 31 मार्च अगोदर 31 मार्च अगोदर जर तुम्ही ही केवायसी केली तर तुमच्या खात्यात बाकीचे जे हप्तर आलेले आहेत म्हणजे 6000 रुपये नमो शेतकरीचे दोन आणि पीएम किसान चे दोन हे सगळे हफ्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अजून पर्यंत जरी केवायसी केली नसेल तरीही केवायसी लवकरात लवकर करून घ्यावी असे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर सांगताना म्हटला आहे
https://yojana.aamhishetkaree.com/jio-tower-apply/
आता ई केवायसी कशी करायची
PM Kisan Samman Nidhi : मित्रांनो जर तुम्ही अद्याप पर्यंत ही केवायसी केली नसेल तर सर्वात अगोदर ई केवायसी करण्यासाठी आपल्या गावातील सिरसी सेंटर किंवा आपल्या सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही इ केवायसी करून घ्यावी ते पण 31 मार्च अगोदर त्यानंतर तुम्हाला बाकीचे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील