Dalib pikvima manjur /शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा

शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान घोक्या पासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे
आर्थिक स्थैर्य आबाधीत राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुर्नरचित हवामान
आधरित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. विविध हवामान घोक्यांमुळे फळपिकाच्या
उत्पादकतेवर विपरीत परीणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते. पर्यायाने शेतकऱ्यांना
अपेक्षीत उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करुन
शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणुन पुनर्रचित हवामान आधारीत
फळपीक विमा योजना राज्यात सन २०२१-२२,२०२२-२३ व २०२३-२४ या तीन वर्षामध्ये संत्रा, मोसंबी,
काजू, Dalib pikvima manjur, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई (आंबिया बहार) या ९
फळपिकांसाठी ३० जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन एचडीएफसी एगों जनरल
इन्शुरन्स.कं.लि., रिलायन्स जनरल इन्शुरन्स.कं.लि. व भारतीय कृषि विमा कंपनी लि. या विमा
कंपन्यांमार्फत संदर्भ क्र. १ मधील शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा


केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांमधील मुद्या क्र.१३.१.६ नुसार चालू हंगामातील
नोंदणी सुरु असतानाच विमा संरक्षित क्षेत्राची आकडेवारी उपलब्ध नसली तरी देखील केंद्र व राज्य

Dalib pikvima manjur
भारतीय कृषि विमा कंपनीने सादर केलेली मागणी, कृषि आयुक्तालयाची शिफारस आणि केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनामधील मुद्दा क्र.१३.१.६ या बाबींचा विचार करून पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२१-२२ अंतर्गत राज्य हिस्सा पिक विमा हप्ता अनुदानाच्या प्रथम हप्त्यापोटी रु.८०,८२,३८,६४०/- इतके अनुदान विमा

ही पण बातमी वाचा आजचे ipl मॅच live पहा


कंपन्यांना अदा करण्यासाठी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरची
रक्कम आंबिया बहार हंगाम २०२१-२२ करीता वितरीत करण्यात येत असून त्याचा वापर इतर
हंगामाकरीता अनुज्ञेय असणार नाही.
सामाजिलिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *