compensation for damages : नमस्कार शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई आली प्रत्येक शेतकऱ्याला आता बावीस हजार तीनशे रुपये मिळणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा या सुद्धा 15 जिल्हे पात्र आहे
नमस्कार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा खूप नुकसान झालेल्या त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरकारने जाएगी यासाठी सरकारने शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आले आहे आणि काहीच सुद्धा मंजूर करण्यात आलेल्या राज्यातील 15 जिल्हे आपले मंजूर करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे आणि ते सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या म्हणजे स्टेट बँक खात्यात ते नुकसान होईल शेतकऱ्यांच्या जबाब होणार आहेत.
अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्याचे नुकसान तर झालं त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही पिक त्या शेतातून काढता आला नाही त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेण्यात आला की या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे कमीत कमी त्यांच्या कर्तव्य मशागत्येचा खर्च असो तेवढा खर्च साठी निघाला पाहिजे या उद्देशाने शेतकऱ्यांना प्रत्येक
शेतकऱ्याला बावीस हजार तीनशे रुपये घेण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयानुसार जे शेतकरी 65 असतील ज्यांचे नुकसान भरपाईचा पंचनामा झाला असेल त्या शेतकऱ्यांनाच हे पैसे मिळणार आहे आणि हे पैसे शेतकऱ्यांना कॅश मध्ये नाहीतर थेट बँकाच्या जमा होणार आहे आधार कार्ड ला जे बँक आता लिंक कशाला डीव्हीडी च्या माध्यमातून ते जमा होणार आहे
compensation for damages : नमस्कार आता कोणकोणत्या जिल्ह्यांना जे 15 जिल्हे कोणकोणत्या ते पाहणार आहे छत्रपती संभाजी नगर पुणे त्यानंतर नाशिक धुळे जालना सोलापूर सातारा, बीड नंदुरबार जळगाव त्यानंतर कोल्हापूर सांगली बुलढाणा जळगाव या 15 जिल्ह्यांना ते नुकसान भरपाई 22 हजार पाचशे रुपये हेक्टरी मिळणार आहे