सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकऱ्यांसाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून एक अत्यंत महत्त्वाची मोठी आणि आनंदाची बातमी देणारे अपडेट समजली आहे तर आपण या बद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत
तर महत्त्वाचा विषय असा आहे पुढील आठवड्यामध्ये अतिवृष्टी मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर कोणाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कधी होणार आहे किती होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील: महत्त्वाची अपडेट आहे तर परतीच्या पावसाने त्यासोबत कापूस कांदा केली बागांचे मोठे नुकसान झाले आहे तर राज्य सरकारने सर्व प्रकारच्या नुकसानीपोटी दहा हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे तरीही तो घोषणा केली होती त्या सोबतच देवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली होती की जी काही मदत आहे

ती Atirushti mdt शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी देणार त्यांनी सांगितलं होतं आता यामध्ये त्यांनी घोषणा केली होती त्यानुसार रुपयाची काय आता त्या त्यानुसार तालुकानिहाय व जिल्हानिहाय नुकसानीचा अंतिम अहवाल मदत व पुनर्वसन विभागाला प्राप्त झाला आहे म्हणते किती निधी मिळणार कधी मिळणार होते त्यानुसार आपण पाहिलं होतं चला आता सर्व जिल्ह्याचा जिल्हानिहाय नुकसानीचा अंतिम अहवाल मदत व पुनर्वसन विभागाला प्राप्त झाला आहे त्यामुळे राज्यातील 45 लाख हेक्टर शेती पिकासाठी 4985 कोटींची मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये 45 लाख एकर शेती पिकासाठी नुकसान झाला 45 लाख एकर शेती पिकासाठी 4985 कोटींची मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे

तर महत्त्वाचा 10 नोव्हेंबरपर्यंत मध्ये मदतीची रक्कम वर्ग करण्यात दृष्टीनेसुद्धा तयारी सुरू झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे आणि तीही काय मदत मिळणार आहे तो ती दहा नोव्हेंबरपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाल्याची माहितीही मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे तर महत्त्वाचं म्हणजे की राज्यातील जवळपास 20 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका सोसावा लागला आहे त्यामुळे नुकसानीची पाहणी करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राष्ट्रवादीचे सर्व ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार त्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख आदींनी केले कल्याण राज्य सरकारने मदतीची घोषणा करताना सावध पावित्रा घेतला मात्र विरोधकांच्या करमुक्त आणि शेतकऱ्याची नावाची पाहून राज्य सरकारने मदतीची घोषणा केली तालुकानिहाय आढावा सुरू असून भरपाईची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याच्या दृष्टीने सुद्धा नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे की जे काही नुकसानीचा आढावा मागवला त्यानुसार आता तालुकानिहाय आढावा सुद्धा सुरू असून भरपाईची रक्कम रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे दृष्टीनेसुद्धा योजना अंतिम टप्प्यात आला की लवकर तुमच्या जिल्ह्यातील नुकसान होणार आहे सोलापूर कोल्हापूर सांगली उस्मानाबाद पुणे नगर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे त्यानुसार करणार आहे असा विश्वास व्यक्त केला आहे आता नावपुर आत्महत्या झालेल्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून मदत दिली जाणार आहे तर एकंदरीत नुकसानीचे स्थिती पाहता आतापर्यंत जे काय शेतकऱ्याचे नुकसान झाले तर 25 लाख 27 हजार इतके नुकसान झाल्यास संपूर्ण राज्यातील 25 27 लाख रुपये मदतीची मागणी केली आहे तुझ्यासाठी 19.7 शेतकरी शेतकरी जिल्हा कडून नुकसानीचा अहवाल प्राप्त झाला आहे मजेत या सर्व जिल्ह्यातील जो काही नुकसान झालेल्या नुकसानीचा अहवाल आता Atirushti mdt व पुनर्वसन विभागाला प्राप्त झाला आहे तर सुमारे पाच हजार कोटींच्या मदतीची मागणी जिल्ह्यात कडून करण्यात आली आहे जॅकी माणसातील संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्याकडून पाच हजार कोटींची मागणी करण्यात आली आहे तर त्यानुसार आता युद्ध पातळीवर काम सुरू झाली असून त्याच्या खात्यावर रक्कम जमा होईल