
शेतकरी मित्रांनो pm किसान योजनेचा 7 हफ्ता या 1 डिसेंबर च्या नंतर बँक खात्यात जमा होणार 2000 हजार रुपये
शेतकऱ्यांना मिळणारा नाही 7 हफ्ता
प्रधानमंत्री सन्मान निधी या योजनेअंतर्गत पुढील सातवा हफ्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाही या मध्ये कोणती शेतकऱ्यात मिळणारा नाही निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन यावर कारवाई करणार आहे तर शेतकरी मित्रांनो याची संपूर्ण माहिती आणि सविस्तर माहिती आपण या विभागामार्फत आज पाहणार आहोत .
सुरू करूयात शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना लाभ मोदी सरकारची योजना pm kisan योजनेतील मोठा घोटाळा उघड शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी पात्र नसतात लाभ घेत होते.
pm kisan योजना 2018 पासून देशात लागू करण्यात आली.तर केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली होती मात्र तामिळनाडू पाठोपाठ महाराष्ट्रातही या योजनेअंतर्गत घोटाळा झाल्याचे उघडकीस आलेल्या हजारो अपात्र व्यक्तींना या योजनेचा लाभ घेतल्याचे राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी सांगितले आहे याच बरोबर आता या घोटाळ्यानंतर केंद्र सरकार ते सगळेच राज्यांना पी एम किसान योजनेचा खातेदार त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
ही पण बातमी वाचा शेतकरी योजना 2022 / 100 टक्के अनुदान Orchard scheme
तर मित्रांनो या योजनेत अपात्र असणाऱ्या लोकांची खाते रद्द करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य शासनाला दिले आहेत शेतकरी मित्रांनो याबाबत बोलताना कृषी आयुक्त धीरजकुमार म्हणाली की एकाच कुटुंबात एकापेक्षा अधिक व्यक्ती या ठिकाणी लाभ घेऊ शकत नाहीत नावावर जमीन नाही अशा व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे उघडकीस आले आहे अशा व्यक्तिंना शोधून त्यांच्याकडून पैसे परत मिळण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो असे व्यक्ती ओळखण्यासाठी राज्य शासनाने शेतकरी मित्रांनो या घरांमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती अपात्र पद्धतीने त्रासून शेतकरी योजनेचे बाहेर आहेत
आधार कार्ड वरील नवीन फोटो अपोलोड करा
ते शेतकरी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांचे पुढे ते बंद होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना म्हणजे काय तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना म्हणजेच योजना लागू करण्यात आली आहे
देशातल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ती रक्कम वर्षाला दोन हजार 438 त्यात दिली जाते शेतकरी मित्र आहेत त्या सर्वांना माहितीच आहे तर आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा पी एम किसान योजनेचे तामिळनाडू कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे शेतकरी मित्रांनो काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूमध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेत एकूण तामिळनाडूमध्ये एकशे दहा कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाला आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात देखील 6600 बोगस लाभार्थी आढळून आली आहेत शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात देखील चौकशी सुरू करण्यात आली आहे त्या चौकशी अंतर्गत