Loan waiver to farmers : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील उर्वरित शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होणार सध्या महाराष्ट्रात राजकारण तापत आहे या पक्षाचा त्या पक्षात त्या पक्षाच्या या पक्षात जात आहे आणि तसाच शेतकऱ्यांचा प्रश्न राहिलेला आहे की या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो अजूनही कारवाई केली त्यासाठी सहकार विभागाने मुख्यमंत्री कार्यालयात कर्जमाफीची फाईल दिलेली आहे.
बऱ्याच दिवसापासून राज्यात कर्जमाफीचा विषय मोठ्या घोषणा करत आहेत पण अद्यापही कोणती कर्जमाफी राज्यात झालेली नाही याच बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे की मोहनलाईन बनवून आता माहिती समोर आले त्यामुळे तपशील मिळत नसल्याने करण्यात येत सहकार विभागांनी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.
जे जुनी कर्जमाफी आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवण्यात आली होती ही योजना त्यावेळी महाऑनलाईन तयार करण्यात आलेल्या पोर्टल द्वारे राबविण्यात आली होती परंतु आता सध्या उर्वरित शेतकऱ्यांची योजना पोर्टल द्वारे राबवणे अपेक्षित आहे किंवा फोटोवर क्षेत्रात संपूर्ण डाटा मात्र ऑनलाइन बंद होऊन माहिती सुरू करण्यात आलेली आहे
परंतु या अर्थामुळे सहकार विभागाने कर्जमाफीसाठी प्रयत्न करत असल्यास महायुती दिलेल्या पत्रामुळे पुढील प्रक्रिया बंद पडले आहे मुख्यमंत्री कार्यालय मार्ग काढावी अशी विनंती सहकार विभागात केली आहे अशी परिस्थिती त्यांच्या मुख्यमंत्री कडे पाठवली आहे अध्यक्षपदी यावर मार्ग निघेल व सहकार विभागाचे अधिकाऱ्यांची व्यक्त केली जाणार आहे माहिती
छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना काय आहे.
Loan waiver to farmers : पर्यंत थकित असल्यास कर सर्व कर्ज आणि मुद्दल व्याजाचा दीड लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे दीड लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी एक वेळा समजोता म्हणून दीड लाख रुपये पर्यंत कर्ज माफ होणार आहे 2015 16 मधील कर्जात परतफेड 24 टक्के किंवा दोन लाख 50 हजार पैकी कमी असते रक्कम प्रोत्साल पर अनुदान एकूणच लाख शेतकरी पात्र आहे अशाप्रकारे ते कर्जमाफी उर्वरित होणाऱ्या शेतकरी मित्रांनो आता फाईल सहकार विभागाकडून मुख्यमंत्र्याकडे देण्यात आलेले आहे