नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्याचे कृषिमंत्री अब्दुजी सत्तार यांनी विधान परिषद मध्ये एक मोठी घोषणा pic Vima nuksan bharpai आहे राज्यात शेतकऱ्यांच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे त्या नुकसान झालेल्या
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पिक विमा देण्यात यावा यासाठी विधानपरिषद मध्ये एक मोठी घोषणा राज्याचे कृषिमंत्री अब्दुलजी 70 यांनी केली आहे तर शेतकरी मित्रांनो त्यांनी अशी घोषणा केली आहे की 31 मे पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा करण्यात यावे असे त्यांनी आदेश सुद्धा देण्यात आलं.
एक बी शेतकरी वंचित राहणार नाही पाहिजे असे त्यांनी विधान परिषद मध्ये मोठी घोषणा केली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खरंच आता 31 मे पर्यंत नुकसान रूपे आणि पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार काय हे अशा पल्लवीत झाली आहे. कारण शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात राज्यात नुकसान झालेल्या त्यामुळे राज्याचे कृषिमंत्री यांनी लवकरात लवकर जमा करावी व तशी त्यांनी आज 31 मे पर्यंत शेतकऱ्यांचे खात्यात जमा होईल असे आदेश सुद्धा देण्यात आले आणि एक मोठी घोषणा सुद्धा त्यांनी केली आहे pic Vima nuksan bharpai