krushi yojana शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राज्याचे जे कृषी मंत्री आहेत माननीय धनंजय मुंडे यांच्याकडून परत एक पुन्हा मोठी घोषणा करण्यात आलेल्या शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून पाहताय शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान होत आहे
पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे शेती वाहून गेलेले पण शेतकऱ्यांना काही नुकसान भरपाई अजून पर्यंत तरी पंचनामे चालू आहेत शेतकरी मित्रांनो त्यातच राज्य सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपलं आपण धान्य असो तू रसो कापूस असो सोयाबीन असो कांदा असो हे नेत असतो मेल्यानंतर आपल्याला जे व्यापारी आहेत किंवा व्यापारी नाहीतर जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ते पैसे लेट देतील पण आता जर 24 तासात पैसे न दिल्यास त्यांच्यावर आता कारवाई होईल असे सुद्धा सांगण्यात आलेले आहेत krushi yojana