Drought subsidy : नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी जे शेतकरी 8500 त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आनंदाची बातमी शेतकरी बांधवांना
खरीप हंगामात शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालं कारण पावसाचा खंड पडल्यामुळे उबेपिक जाळून काक झाले एक रुपयाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागला नाही त्यामुळे ठिकठिकाणी भयंकर प्रमाण दुष्काळाचे निर्माण झालं हे झाली होती दुष्काळ जाहीर करण्यात आल्या व त्यासाठी 40 तालुक्यात मंजूर करण्यात आले होते.
अशा शेतकऱ्याला दुष्काळा अनुजा पैसे वाटप देखील झालेला आहे परंतु अनेक शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास वेळ लागत आहे त्यासाठी ग्रामीण भागामध्ये ही केवायसी शेतकऱ्यांनी केले नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्या एकदा शासनाचा फोटो तांत्रिक अडचणी सुद्धा खूप प्रमाणात येत आहे.
ही केवायसी चे पोर्टल कधीतरी बंदच राहतील तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अजून पर्यंत इ केवायसी केले असेल तर लवकरात लवकर करून घ्यावे नाहीतर केव्हा सुद्धा हे पोर्टल बंद पडण्याची शक्यता आहे तुम्ही जर दुष्काळ निधीसाठी पात्र असाल आणि त्यानंतर तुमच्या घरात 24 तासात ते पैसे जमा होतील ही केवायसी केल्यानंतर.
Drought subsidy : तर दुष्काळ सुद्धा मिळण्यासाठी औद्योगिक केबीसी काही शेतकऱ्यांनी केलेले नाही त्याने बायोमेट्रिक पद्धतीने म्हणजे आपला अंगठा ठेवून ही किंवा जी करायचे त्यानंतरच इ केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक आता 24 तासात ते पैसे जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आले