Pikvima nirany /पीकविमा निर्णय आला सरसकट पीकविमा मिळणार

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे

खरीप हंगाम 2020 मध्ये म्हणजेच खरीप पिक विमा 2020 ज्या शेतकऱ्यांना मिळाला नव्हता त्यांना आता सरसकट पिक विमा मंजूर करण्याचे Pikvima nirany देण्यात आलेले आहेत.

भारतीय कृषी विमा कंपनी सेल भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स एचडीएफसी ॲग्रो सर्व कंपन्यांना आदेश देण्यात आले आहेत.

या शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा

यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020 हंगामातील पात्र शेतकर्‍यांना नुकसान भरपाई ही अदा करणेबाबत साहेब शासनाचा परिपत्रक आहे यामध्ये खरीप हंगाम 2020 मध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना हात पिक विमा देण्यात येणार आहे.

पाहू शकता यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2020 मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्‍चात नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांची झाली होती.

शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

या वर्षंचा पीकविमा मिळणारा

आणि या जोखमीच्या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि दिनांक चार तीन 2021 माननीय मंत्री कृषी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्‍चात नुकसान भरपाई या झोप मीच या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत विमा कंपन्यांकडून योग्य ती कार्यवाही वेळेत पूर्ण झाली.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना 2 लाख रुपये विमा योजना सुरू

वरील लिंक वर क्लीक करून वाचा

नव्हती त्यामुळे खरीप हंगाम 2020 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या इथे जे शेतकरी आहेत ते बरेच शेतकरी स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणीपश्‍चात नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या आहेत

आणि त्यांनाच जे जे वंचित शेतकरी राहिलेल्या आहेत त्यांनाच पिक विमा चे नुकसान भरपाई मंजूर करण्यात यावी असे हे शासन परिपत्रक आलेल्या आहेत खरीप हंगाम 2020 मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्ती अंतर्गत महसुल कृषी व जिल्हा परिषद विभागामार्फत ते 30 टक्के पेक्षा जास्त नुकसान क्षेत्र से पंचनामे करण्यात आले असून तालुका जिल्हा स्तरावर ती या शेतकऱ्यांना सविस्तर अशी तपशील उपलब्ध आहे आणि त्यात शेतकऱ्यांना इथं पिक विमा जो आहे.

महाराष्ट्रत पुन्हा लॉकडाऊन

तो मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ते 30 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालं होतं प्रधानमंत्री Pikvima nirany योजना अंतर्गत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांना विमा कंपनीमार्फत स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्‍चात नुकसान भरपाई या जोखमीच्या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई अदा केलेली आहे.

FB IMG 1605380628603 1
कृषी मंत्री दादा भुसे

असे शेतकरी वगळून म्हणजे ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटले आहेत ते क्षेत्र ते शेतकरी वगळून ज्या शेतकरी या 2020 मध्ये वंचित राहिलेले आहेत त्यांना इथं विचारात घेऊन सर्व शेतकऱ्यांना शेत्र घटकानुसार नुकसान भरपाई अदा करणेबाबत तात्काळ कार्यवाही करून त्यांचा अहवाल जिल्हा प्रशासन व कृषी आयुक्तांना सादर करण्याचा हा महत्त्वपूर्ण परिपत्रक शासनाने मंजूर केलेला आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचं जर याद्या आल्या तरी या लवकरात लवकर आपल्या चैनल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *