नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत nuksan bharpai news
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या वसई तालुक्यातील उंबरगोठण, तरीचा पाडा तसेच पालघर तालुक्यातील बहाडोली आदि गावांची पाहणी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजेंद्र गावीत उपस्थित होते.
nuksan bharpai news
तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात तिन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. तसेच घरांचे नुकसान
झाले असून विद्युत खांब देखील पडलेले पालघर (प्रतिनिधि तोक्ते चक्रीवादळामुळे आहेत. या सर्व नुकसानीचा पंचनामा करण्यात शेतपिकांचे, फळपिकांचे नुकसान झाले आहे.
आला असून हा सर्व अहवाल शासन पातळीवर देण्यात येईल.
ही पण बातमी वाचा आला पीकविमा थेट शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात
नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करण्यात आला शासनाच्या धोरणानुसार नुकसान भरपाई असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजीभुसे यांनी सांगितले.
.