सास्थितीत राज्यात कृषीपंपाना वीज जोडणी देण्याकरिता उच्चदात्र वितरण प्रणाली योजना Mhavitran DPअन्वये राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत दि. ३१.०३.२०१८ पर्यः। सेमरून वीजजोडीका पलबिला असणा-या कृषीपंगाना वीज जोडण्या देण्याः। ।। आहेत. तरोब दि.०१.०४.२०१८ पासुन पैरों भरुन वीज जोडणीकरिता प्रलंबित असलेल्या
कृषीपंप अर्जदारांना नवीन वीज जोडणी देण्याकरिता शासनाने “कृषी पंप वीज जोडणी धोरण- २०२०* संदर्भिब शा.नि.क.(२) अन्वये जाहिर केले आहे. सदर धोरण कालावधी मार्च, २५२४ पर्य आहे.सदर धोरणानुशार:60 हजार DP आल्या यादी मध्ये नाव पहा
ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार रु
२०० मीटरच्या आत आहे अशा नविन कृषीपंप अर्जदारांना महावितरणद्वारे लघुदाब वाहिनीवर वीज जोडणी देण्यात येणार आहे.
ज्या नविन कृषीपंप अर्जदाराच्या कृषीपंपाचे अंतर, नजीकच्या लघुदाब वाहिनी पासून २०७४ मीटरपेक्षा जा १६ आहे ग उच्चदाब वाहिनी मासुन tan मीटरच्या आः। अहे अशा नविन कृषीपंप अर्जदारांना उबदार वितरण प्रणालीपर बीज जोडणी देण्यात येणार आहे. सत्यदात्र वाहिनी पासून ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास पारेषण विरहीत :Cff Gricil) चालणारे कृणीमंप देण्यात येणार आहे.60 हजार Mhavitran DP आल्या यादी मध्ये नाव पहाा
उपरोक्त चोरणानुसार कृषीपंप अनदारांना लवकरात लवकर वीज जोडणी देण्याचे विविध पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रलंगित कृषीपंप गोज जोडणीची समस्या दूर होण्यास मदत होणारसाहे. कृषीपंपाना जलदगतीने वीजजोडणी मिळाल्यामुळे उपलब्ध नैसर्गिक माणी कोतांचा वेळेवर वापर होऊन शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जिवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
सदर चोरणा अंतर्गत महावितरणकडे दरवर्षी सर्वसाधारणपणे प्राप्त होणान्या गागणीचा विचार करता अंदाजे १ लाख कृषीपंप अर्जदारांना पारंपारिक पध्दतीने लघुदाब वाहिनीवर ग उच्चदात्र गित्तरण
प्रणालीवर वीज जोडणी देग्याचे नियोजित आहे. त्यापैकी सुमारे ४०,००० कृषीपंपांचे पारंपारिक पद्धतीने लघुदाब वाहिनीवर नीकरण करण्याकरीता लागणारा निधी महावितरण समान करुन देण्याचे
नियोजित असुन य सर्वरित सुमारे ६०,००० कृषीपंपांचे पारंपारिक पद्धतीने जम्बदाब वितरण प्रणालीवर ऊर्जीकरण करण्याकरिता प्रती पंप रु.२.५० लारण याप्रमाणे प्रतिवर्षी रु.१.५०० कोटी भागभांडवल, पोरग
कालावधीत शासनाद्वारे महावितरणला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी योजना तयार करण्याचे विचाराधीन होतो. यानुसार प्रत्येक वर्षी , १५0 कोटी इक्या भाग भांजवान घेण्या येणाऱ्या योजनेचे रायशाधारण स्वरूप व त्यानुसार प्रत्येक आर्थिक वर्षात स.११०० कोटी पयंत घेण्यात
येणाऱ्या कामांना शासनाची प्रशासकीय मान्यता देण्याची बाब विचाराधीन होती. सन २०२२-२२ या वर्षाकरिताचा प्रस्ताव महावितरणकडून प्राप्त झाला असून त्यासही योजनेच्या सर्वसाधारण स्वरुपाच्या मर्यादेत नान्यता देण्याची बाबही विचाराधीन आहे. त्यानुसार शालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे:-
Mhavitran DP
शासन निर्णय:- भाग-अः-
“कृषीपंप वीज जोडणी धोरण-२०२० अंतर्गत कृषी पंपांना नवीन वीज जोडणी व अनुषंगिक विद्युत पायाभुत सुविधा उभारण्याकरिता शासनाद्वारे दरवर्षी रु.१५०० कोटी इतके भागभांडवल देण्याच्या
योजनेच्या सर्वसाधारण सुचना खालील प्रमाणे आहेत:-
1) सदर योजनेच्या संनियंत्रण व समन्वयाकरिता पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. प्रधान रामिव (को
अध्यक्ष अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महावितरण : सदस्य
उपसत्तिन सर्जा सदस्य गुख्य विद्युत निरीक्षक
रादरय संचालक संचलना, महावितरण
सदस्य सचिवआवश्यकतेनुसार सदर समितीस इतर अधिकाऱ्यांना बोलविण्याचा अधिकार राहिल.तरोन सादर करण्यात आलेल्या वार्षिक प्रस्तावातील आर्थिक मर्यादत्त तांत्रिक परिमाणामध्ये
बदल करण्याचा अधिकार समितीस राहिल