Jalgava pikvima manjur जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले केळी पिक विमा योजनेअंतर्गत मागील वर्षी म्हणजेच आंबिया बहार सन 2021 मध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मागील 15 दिवसापासून
Atirushti Nuksan Bhrpae / २५ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे.संबंधित विमा कंपनीस शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश द्यावेत.केळी विमा नुकसान भरपाई प्रलंबित असलेल्या (३२००-३५००) शेतकऱ्यांची भरपाई रक्कम तात्काळ जमा करावी अशी मागणी Jalgava pikvima manjur