Vij kayda 2003 / काय आहे वीज कायदा 2003

2003 सेक्शन 57 कायदा शेतकरी या विषयावर शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टी मिळतात मिळाला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत

नवीन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून 30 दिवसाच्या आत शेतकऱ्याला मिळाला पाहिजे तर हे वीज कनेक्शन 30 दिवसाच्या आत मिळाला नाही तर प्रति आठवडा शंभर रुपये शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी अशा पद्धतीचा कायदा सांगतो.
तर मंडळी केल्यानंतर लगेच मला पाहिजे चोवीस तासाच्या आत वीज कंपनी स्वतःचे पुन्हा दुरुस्त करून देते मंडळी हा सुद्धा विच कायद्याअंतर्गत नियम आणि तुम्हाला दुरुस्त करून मिळेल तर तुम्ही व्यवस्थित या सगळ्या गोष्टी कंपनीला सुद्धा निर्माता पण ठेवू शकतो तर मंडळी

शेतजमीन सरकारी किंमत मोबाईल वर पहा

Vij kayda 2003

हा एक महत्त्वाचा दुसरा नियम आणि ट्रान्सफॉर्मर आपल्याला दुरुस्त करून मिळाले नाही तर प्रत्येक तास प्रत्येक ग्राहकाला पन्नास रुपये भरपाई देण्याची शिफारस या कायद्यामध्ये कायदा 2003 शिक्षण क्रमांक 57 कंपनी कंपनीच्या मीटरमध्ये अवलंबून न राहता तुमचं स्वतःचं मीटर राहू शकता.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना मिळणार या योजने वर 80 टक्के सबसिडी / असा करा अर्ज

जेणेकरून दोन्ही बिलामधली तपोवन शेतकऱ्यांना पाहण्याचा अधिकार आहे स्वतःच मीटर बसवण्याचा अधिकार कायदा 55 शिक्षण व परिशिष्ट क्रमांक 17 31 1 दिनांक 7 6 2005 नुसार मित्रांनो हा एक नियम केव्हा कायदा आहे तर तो सुद्धा शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचल्या फार महत्वाचा असेल तर त्यासाठी लागणारा असतील तर सगळ्यांचा खर्च कंपनी करते करायची गरज नाही केला असेल तर ते बिल तयार करून हे सगळे पैसे काढू काढू शकतो म्हणजे.

Vij kayda 2003


ग्राहक क्रमांक असेल तर घरगुती कनेक्शन घ्यायचे असेल तर पूजा उपास पंधराशे रुपये मध्ये 1500 रुपये लागतात आणि जर कृषीपंपासाठी जर आपल्याला कनेक्शन घ्यायचे असेल तर जवळपास 5000 हजार रुपये लागतात तर मंडळी हा कायदा याच्यामध्ये बसतो त्यामुळे पुढचा वायरचा किंवा इतर दुखते तो सगळा कंपनी करते ते शेतकऱ्यांना करायची गरज पडत नाही.

i
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मला अनेकांनी प्रश्न विचारला होता की दादा आमच्या शेतामध्ये डीपी आमच्या शेतामध्ये बोलले तर त्याच्यासाठी असला तर प्रतिमा 2000 ते 5000 रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावा पाठवा त्यांनी फक्त आपल्याला माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांची लुबाडणूक फसवणूक केली जाते त्यामध्ये तरतुदी आहेत शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचल्या फार महत्त्वाचा होता आणि अनेक शेतकरी बांधवांना फक्त माहिती नसल्यामुळे फसवणूक केली जाते या सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीचे नवीन नवीन विषय घेऊ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *