Buldhana Nuksan Bhrpae / या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारा अनुदान

Buldhana Nuksan Bhrpae शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी प्रतिव्यक्ती उन्हाळी अनुदान सहा हजार आठशे रुपये 13 हजार 500 रुपये व 18 हजार रुपये अनुदान फक्त हेच आठ जिल्हे यामध्ये तुमचा जिल्हा आहे का

तर मित्रांनो 18 ते 21 मार्च नुकसान भरपाई एकच अट ती कोणती आहे हे देखील याच अवधीत पाहणार आहोत.

मित्रांनो उन्हाळ्यात राज्यांच्या काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आतापर्यंत 26 हजार हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रांवरील पिकांची हानी झाल्याचा अंदाज कृषी खात्याने वर्तवलेला आहे व 18 ते 21 मार्च या चार दिवसांमध्ये राज्य यांच्या आठ जिल्ह्यांमध्ये पिकांना फटका बसला आहे.

FB IMG 1602759947271
शेतकऱ्यांनाचा नुकसान

हे आहेत 8 जिल्हे

ते कोणते आठ जिल्हे आहेत याची देखील माहिती शेवटी आपण पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो राज्यांच्या आठ जिल्ह्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या भागात अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यासह काही गावांमध्ये तुफान गारपीट झालेली आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना 2 लाख रुपये विमा योजना सुरू

नुकसानीबाबत संबंधित जिल्हा अधिकारी कडून राज्यांच्या मदत व पुनर्वसन अधिकारी कडून प्राथमिक अहवाल गेलेले आहेत.

Buldhana Nuksan Bhrpae

मात्र पंचनामे झालेले नसलेली निश्चित किती नुकसान झाले आहे याचा अंदाज महसूल आणि कृषी या दोन्ही खात्यांच्या अधिकाऱ्यांनी आलेला नाही तर शेतकरी मित्रांनो यामध्ये दोन हरभरे शिवाय अमरावतीत संत्रा तर बुलढाणा भागात म्हणजेच की बुलढाणा जिल्ह्यात केशर आंब्याची हानी झाल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ही आहे फक्त अट

राज्य शासनाने अद्याप पंचनामे करा याचा निर्णय घेतलेला नाही कारण की कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने झालेल्या पंचनामे नुसार ते 30 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत ही दिली जाते शेतकरी मित्रांनो एक अचाट आहे ते शेतकऱ्यांचे ते तीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आता ही मदत तुम्हाला कशा प्रकारे मिळू शकते म्हणजेच कोणत्या शेतकऱ्यांना कशाप्रकारे हेक्टरी मदत होऊ शकते.

ही पण बातमी वाचा रंगपंचमी ला हे जर केलेस होणार कारवाई

अशी मिळणार मदत?

याची माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो गारपीटग्रस्त भागाचे पंचनामे झाले तर दोन एकर मर्यादेपर्यंत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना कोरडवाहू क्षेत्रासाठी सध्याचे नियमाप्रमाणे म्हणजेच कोरडवाहू क्षेत्रासाठी सध्याचे नियमाप्रमाणे प्रति हेक्‍टर 6800 तर बागायती क्षेत्रासाठी 13500 तसेच आंबा उत्पादक पट्ट्यात असल्यास हेक्‍टरी 18 रुपये मिळू शकतील शेतकरी मित्रांनो भाजीपाल्यांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहेत म्हणजेच की गारपिटीमुळे भाजीपाला पिकांचे झालेले नुकसान 50 हजार हेक्टरचे पुढे आहे.

Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

मात्र सर्वात पंचनामे वेळ ठेवत नसल्याने शेतकरी देखील पुढच्या तयारीला लागतात चालू गारपीट काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अर्धा तास गारा पडल्या काही ठिकाणी त्या पोरांच्या त्यामुळे मोठे नुकसान झाले होते. असे महसूल विभागाच्या सूत्रांनी म्हटले आहे शेतकरी मित्रांनो आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे का ते आठ जिल्हे आहेत.

याची माहिती पाहणारा शेतकरी मित्रांनो अमरावती नागपूर बुलढाणा नाशिक जळगाव त्याचबरोबर अकोला या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर व चंद्रपूर या गारपिटीमुळे म्हणजेच की या दोन जिल्ह्याच्या भागांमध्ये गारपिटीमुळे कमी नुकसान झाले आहे बहुतेक जिल्ह्यात काढणीला आलेल्या गहू हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अशी माहिती सूत्रांनी दिली आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी होती तर शेतकरी मित्रांनो अशाप्रकारे तुमचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *